1ºManorama Joshi
परिपक्वता की उम्र में होकर भी आपका,असत्य और अज्ञानता रूपी बातें करना शोभा नहीं देता, घृणित एवं अवसरवादी की राजनीति अपने हित और जन के प्रति अहित वाले कार्यों को वही अच्छे से करते है जिसमें आप जैसे लोगों की सरोकारीता और मत रहती है अपने आचरण विचारों को नग्न करते हुए, जन का हित और कल्याण आज के समय में कोई भी पार्टी ना करके हुए मात्र सत्ता के लोभ में सत्ता को हथियाने में बस लगी रहती है, जिसमें आप जैसे नकारात्मक सोच एवं सत्यता से अनभिज्ञ लोग अवसरवादी रहते है !
सच्चाई और नीतियों को जाने समझे बिना अपनी ढोंगरूपी अज्ञानता का बखान अपने और अपने जैसे लोगों तक सीमित रखिये जो ज्यादा अच्छा रहेगा !
समाज और राज्य की शांति को दूषित करने मे आप जैसे लोगों का बहुत बड़ा योगदान रहा करता !
जिस दीन आप जैसे लोग अंधी भक्ति के अंधकार में धूमिल हो गये है आप और जैसे लोग !!
2º*√ बाजा़र में एक चिड़ीमार तीतर बेच रहा था...*
*उसके पास एक बडी जालीदार टोकरी में बहुत सारे तीतर थे..!*
*और एक छोटी जालीदार टोकरी में सिर्फ एक ही तीतर था..!*
*एक ग्राहक ने पूछा*
*एक तीतर कितने का है..?*
*"40 रूपये का..!"*
*ग्राहक ने छोटी टोकरी के* *तीतर की कीमत पूछी।*
*तो वह बोला*,
*"मैं इसे बेचना ही नहीं चाहता..!"*
*"लेकिन आप जिद करोगे,*
*तो इसकी कीमत 1000 रूपये होगी..!"*
*ग्राहक ने आश्चर्य से पूछा,*
*"इसकी कीमत इतनी ज़्यादा क्यों है..?"*
*"दरअसल यह मेरा अपना पालतू तीतर है और यह दूसरे तीतरों को जाल में फंसाने का काम करता है..!"*
*"जब ये चीख पुकार कर दूसरे तीतरों को बुलाता है और दूसरे तीतर बिना सोचे समझे ही एक जगह जमा हो जाते हैं फिर मैं आसानी से सभी का शिकार कर लेता हूँ..!"*
*बाद में, मैं इस तीतर को उसकी मनपसंद की 'खुराक" दे देता हूँ जिससे ये खुश हो जाता है..!*
*"बस इसीलिए इसकी कीमत भी ज्यादा है..!"*
*उस समझदार आदमी ने तीतर वाले को 1000 रूपये देकर उस तीतर की सरे आम बाजार में गर्दन मरोड़ दी..!*
*उसने पूछा "अरे, ज़नाब आपने ऐसा क्यों किया..?*
*उसका जवाब था,*
*"ऐसे दगाबाज को जिन्दा रहने का कोई हक़ नहीं है जो अपने हित के लिए अपने ही समाज को फंसाने का काम करे और अपने लोगो को धोखा दे..!"*
*हमारे देश में भी ऐसे 500-1000 रू की क़ीमत में बिकने वाले बहुत सारे तीतर हैं..!*
" *जिन्हें सेक्युलर, लिबरल,वामपंथी,* *कम्युनिस्ट, धर्मनिरपेक्ष, जातिवादी, परिवारवादी* *आदि नाम से जानते हैं..!"*
*ऐसे धोखेबाज तीतरों से सावधान रहें..!*
3º √ *आयकर अधिकाऱ्याकडून प्राप्त*
आता वेळ आली आहे की "करदात्यांची अखिल भारतीय संघटना" स्थापन करावी.
जी जगातील सर्वात मोठी संघटना असेल!!
आता देशात टॅक्स पेअर्स युनियनची स्थापना झाली पाहिजे. शासन कोणतेही असो, या करदाता संघाच्या मान्यतेशिवाय, ना मोफत वीज, ना मोफत पाणी, ना मोफत वितरण, किंवा कर्जमाफीची घोषणा कोणीही करू शकत नाही, ना कोणतेच सरकार. यासारखे काहीही अंमलात आणा.
पैसा आपल्या कर भरणामधून येतो, त्यामुळे त्याचा वापर कसा करायचा हे सांगण्याचा अधिकारही आपल्याला असायला हवा.
पक्ष मतांसाठी फुकट वाटून आमिष दाखवत राहतील, कारण त्याचा फायदा त्यांना होतो. ज्या काही योजना जाहीर करायच्या त्या आधी त्याची ब्ल्यू प्रिंट द्या, युनियनची संमती घ्या आणि हे अगदी खासदार आणि आमदारांचे पगार आणि त्यांना मिळणाऱ्या इतर सवलतींनाही लागू व्हायला हवे.
लोकशाही फक्त "मतदानापुरती" मर्यादित आहे का?
त्यानंतर "करदात्यांना" कोणते "अधिकार" आहेत??
राईट टू रिकॉल अशा कोणत्याही ‘फ्रीबीज’चीही लवकरच अंमलबजावणी व्हायला हवी.
..................................
#Indian_Constitution
#The_Supreme_Court_Of_India
#Tax_Payers_Union_In_India
#Senior_Citizens_Union_In_India
काॅपी पेस्ट
तुम्ही सहमत असाल तर कृपया जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा. हे करण्यासाठी, पोस्ट शेअर करा. .
तुमच्या किमान 20 मित्रांना पाठवा...
~~~~~~~~~~~~~~~~
4º* √ NCP नेता नवाब मलीक का "काड"....*
*महाराष्ट्र में "हिंदू मंदिरों" की जमीन "वक्फ बोर्ड" के नाम पर की गई है।*
*महाराष्ट्र में लातूर शहर के रायवाडी गांव के "मंदीर की जमीन" ६ महीने में ही अचानक "वक्फ बोर्ड" के नाम पर कैसे हुई...???*
*इसी तरह महाराष्ट् के अनेक "मंदीर" और "सरकारी जमीन" ये दो साल में तेजी से "वक्फ बोर्ड " के नाम पर किये जा रही है...*
*९९.९९ % "हिंदू लोंगों" को ये बात "मालूम" ही नही है ...*
*ये सब इस "जिहादी आदमी" के नियंत्रण में चल रहा है...*
....................................
#Land_Jihad
#Right_To_Justice
#The_Supreme_Court_Of_India
#Boycott_Rashtravadi_Congress_Party
#Ban_Minority_Commission
#Ban_Vakh_Board
#Ban_All_India_Muslim_Personl_Law_Board
#Boycott_Sharad_Pawar
#Boycott_Nawab_Malik
*काॅपी पेस्ट...*
*इसको काॅपी करके अपने गृप पर शेअर किजिए...*
~~~~~~~~~~~~~~~
5º*मुंबईतील शिवडी किल्ल्यावर "अतिक्रमण"...*
शिवडी किल्ला नक्की कुणाचा मराठ्यांचा की मुघलांचा. मराठयांना या किल्ल्यावर जाण्यासाठी बंदी आहे कोणतीही "पुरातत्व विभागाची किंवा शासकीय नोटीस" न लावता हा किल्ला मुस्लिमांनी बंद केला आहे.
आम्हाला या किल्ल्यावर जाऊन देत नव्हते आम्ही भांडलो.
नुसते fb आणि व्हाट्सअप्प वर like देऊन षंढ शिवभक्त होऊ नका असेल हिंमत तर व्हिडीओ share करा मी माझे काम करणार आता तुमची बारी..डोळे उघडा जागे व्हा..
आम्ही त्या बिट चौकीवाल्याना कॉल पण केला ते बोलले आम्ही नाही केला वरून ऑर्डर आहे. कसली वरून ऑर्डर येथे कोणतीही नोटीस नाही आहे. शिवडी किल्ला अर्धा दर्गा झालाच आहे आता पूर्ण बनवतील सर्व किल्ल्यांवर हेच होणार विचार करा जागे व्हा..
नुसते fb व्हाट्सअप्पवर शिवभक्त होऊ नका अंगात महाराजांचे रक्त आहे उठा आणि लढा आम्ही तर लढणार आम्ही महाराजांचे देने लागतो महाराजांनी स्त्री आदर आणि मातेचे मंदिराचे रक्षण करायला शिकवलेच आहे.
किल्यांवरचे अतिक्रमण ओळखा जागे व्हा नाहीत सर्व किल्ले हे गिळून टाकतील व्हिडीओ share करा.
किल्ले वाचवा नाहीतर परत मुघलांबरोबर लढायला लागेल
- आदित्य नाखवा , दुर्गमित्र
https://m.facebook.com/st...p;sfnsn=wiwspmo
........................
#Shivadi _Fort_Mumbai
#पुरातत्व_विभागाचे_कांड
#महाविकास_आघाडी_सरकारचे_काडं
#मुंबई_पोलिसांचे_कांड
#Ban_Shivsena_Party
#Ban_Congress_Party
#Ban_Rashtrawadi_Congress_Party
*काॅपी पेस्ट...*
*काॅपी करा आणि आपल्या गृप वर शेअर करा..*
~~~~~~~~~~~~~~~
6º* √ नवाब मलिक,दाऊद आणि शिवसेना!*
ते शिवसैनिक मी पाहिलेत आणि आजचे हताश सेनीक मी पाहतोय
दिनांक 12 मार्च 1993
स्थळ बालमोहन विद्यामंदिर
वेळ दुपारी 3 वाजून 5 मिनिटे
मी नववीत शिकत होतो तेव्हा,बारावीची परीक्षा सुरू असल्याने शाळा केवळ 2 तास असायची,त्यात क्लास टिचरने पालकांना भेटायला बोलावल्याने आई माझ्यासोबत आली होती,"शाळा सुरू होताच भेटू नको सुटल्यावर भेट" असा आमचा शाळेच्या गेटवर संवाद सुरू होता.अचानक प्रचंड मोठा आवाज झाला आणि आमच्या अंगावर वाळू सदृश्य काही फेकले जातेय असे वाटले,हा पहिला बॉम्बस्फोट सेना भवनच्या बाजूला असलेल्या पेट्रोल पंपावर झाला होता!
आर डी एक्स किती पॉवरफुल आहे याची यावरून कल्पना यावी कारण सेनाभवन आणि बालमोहन यात 500 मीटरचे अंतर आहे तरीही स्फोटाची दाहकता आमच्यापर्यंत पोहोचली होती.
सर्व फोन डिस्कनेक्ट झाले होते आम्ही वर शाळेच्या पहिल्या मजल्यावर गेलो आणि माझ्या आत्येभावाला रोहितला सोबत घेतले,त्याचवेळी दुसरा स्फोट प्लाझाला झाला त्याचाही आवाज आमच्यापर्यंत पोहोचला!
आम्ही शाळेतून बाहेर आलो आणि सेनाभवनच्या सिग्नलला क्रॉस करत टॅक्सीसाठी प्लाझाच्या दिशेने जाऊ लागलो,त्यानंतरचे दृश्य मी माझ्या आयुष्यात कधी विसरू शकत नाही!
जवळपास 1000 लोकांचा जमाव सेना भवनच्या दिशेने चालून येत होता! कुणाच्या हातात तलवारी,कुणाच्या कोयते तर कुणाच्या हातात हॉकी स्टिक होत्या!
बॉम्बस्फोट झाल्यावर अवघ्या काही मिनिटात आपले अस्तित्व असलेल्या सेना भवनचे रक्षण करण्यासाठी हा निधड्या छातीचा शिवसैनिक स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरला होता!
ते निधडे शिवसैनिक मी पाहिलेत!
हा लेख लिहिण्याचे एकच कारण, कालची शेम्बडी पोरं ज्यांना बाळासाहेबांची शिवसेना काय होती हे माहीत नाही ती आज नवाब मलीकला अटक केली म्हणून राष्ट्रवादीच्या खांद्याला खांदा लावूनआंदोलन व निषेध करत आहेत!
आपल्या काका,मामा,आजोबांना विचारा की 1993ला त्यांच्या अस्तित्वावर घाला घालणारे कोण होते आणि त्याची मालमत्ता आज कोणाकडे आहे?
महाविकास आघाडी करत तडजोड सरकार स्थापन केलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी आज आपल्या अंतरात्म्याला प्रश्न करावा की यासाठी बाळासाहेबांनी सेनेची स्थापना केली होती का?
माझ्या मनात मात्र 1993ची ती शिवसेना आणि त्या शिवसैनिकांचा आदर कायम आहे.
ज्येष्ठ शिवसैनिक आज घरात बसलाय,पण त्याने हा इतिहास तरुण पिढीला सांगण्याची गरज आहे,बाळासाहेबांनी घडवलेली सेना बिघडतेय! नवाब मलिक सारख्या चेहऱ्यावर सभ्यपणाचा बुरखा चढवलेल्या आणि समाज विघातक शक्तींना साथ देणाऱ्या व्यक्तीचं समर्थन करतेय!
हे थांबलं पाहिजे,25 वर्षे भाजप सेनेत युती होती ती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर होती आणि हिंदुत्व हा सेनेचा आत्मा आहे हे सांगणारेच आज नवाबच्या कुटुंबियांची भेट घेत आहेत यापेक्षा शिवसैनिकाचे दुर्दैव ते कोणते?
अजूनही वेळ गेली नाहीय,छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार न करणाऱ्या,आणि दाऊदची मालमत्ता सांभाळत देशद्रोहाचा आरोप असलेल्या मलीकचा राजीनामा घ्या आणि पुढील पिढीला वाचवा; अन्यथा पुढची पिढी तुम्हाला कधीच माफ करणार नाही.भारतीय जनता पक्ष या नवाब विरोधात रान उठवत आहे त्यांना साथ देता येत नसेल तर विरोध तरी करू नका आणि ज्यांना साथ द्यायचीय त्यांनी देशाला स्मरून मनापासून साथ द्या ही विनंती!
️अभिजित प्रकाश पेडणेकर