1ºफडणवीस सरकारने या याकूब मेमन ला फासावर लटकवल्या नंतर त्याच शव खाजगी विमानाने नागपुर वरुन मुंबई स आणून कुटुंबीयानच्या हवाली केले नंतर माहीम ते गिरगाव पर्यंत जनाजा काढला हे जळजळीत वास्तव आहे हे तत्कालीन भाजप सरकारच पाप आहे“काँग्रेसच्या काळात अफजल गुरु, कसाबला फाशी दिली आणि जगभरात संदेश दिला. फाशी दिल्यानंतर लोकांना याबद्दल कळलं होतं. गाजावाजा होऊ न देता त्यांना दफन करण्यात आलं होतं. मग बीजेपी ने याकुबला30 जुलै 2015ला फासी दिल्यानंतर मृतदेह देण्याची गरज काय होती? यांचं सरकार आणि गृहमंत्री होते. यांनी दफनविधी होऊ दिला आणि लोक तिथे जमू दिले. आपलं पाप लपवण्यासाठी हे धार्मिक राजकारण करत असून, धर्मांधता पसरवत आहेत. यांच पाप आहे आणि विरोधी पक्षाला प्रश्न विचारत आहेत.लाज वाटली पाहिजे बीजेपी नेत्यांना भावनिक राजकारण करायचं, धर्मांधता पसरवायची हा यांचा धंदा आहे,हा सगळा अट्टहास मुंबई महानगरपालिका इलेक्शन साठी चालू आहे पन आपले मुंबईकर सजग आणि सतर्क,जागरूक आहे ते ह्या महारष्टाद्रोही बीजेपी वाल्याना त्यांची जागा निवडणूकी मध्ये नक्की दाखवतील
जय हिंद
जय महाराष्ट्र