कई घंटों टॉप ट्रेंड में बना रहा #KashiKiDevDeepawali, 50 हजार लोगों ने किया रीट्वीट

कई घंटों टॉप ट्रेंड में बना रहा #KashiKiDevDeepawali

           

https://www.facebook.com/aajtak/posts/10163022684442580

डॉ आ ह साळुंखे सर
बळीवंश पान क्रमांक 445.

दिवाळीच्या संदर्भात मला फार महत्त्वाचा वाटणारा एक मुद्दा मी वाचकांच्या विचारासाठी त्यांच्यापुढे ठेवु इच्छितो. या संदर्भात महात्मा फुले यांची काही मांडणी मी 'बळीवंश' मध्ये उद्धृत केली आहे, तीही आपण काळजीपूर्वक ध्यानात घेणे आवश्यक आहे.

कार्तिक महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा असते. त्यानंतर बरोबर एक महिन्याने म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला 'देवदिवाळी 'या नावाचा एक सण असतो. या सणाच्या नावापासूनच अनेक बाबी सांस्कृतिक इतिहास जाणण्याच्या दृष्टीने फार महत्त्वाच्या आहेत.

मार्गशीर्षातील दिवाळी ही जर देवदिवाळी असेल, तर आश्विन- कार्तिक यांच्या संधी काळातील विख्यात दिवाळी ही देवांची दिवाळी नव्हे, हे अगदी उघड आहे.

'देव' हा शब्द विशिष्ट जनसमूहाला, स्पष्टपणे सांगायचे तर बळीवंशाच्या विरोधातील जनसमूहाला उद्देशून वापरला जात होता, हे मी 'बळीवंश' मध्ये स्पष्ट केले आहे. याचा अर्थ मार्गशीर्षातील दिवाळी ही जर देवांची दिवाळी असेल, तर बलिप्रतिपदेच्या आगे मागे असणारे दिवाळी ही बळीवंशातील लोकांची म्हणजेच
बहुजनांची दिवाळी ठरते.


किशोर गुप्ता और 2014 के बाद जो पुलवामा,उरी,पठानकोट हुआ वो क्या था??? जो पाकिस्तान ने 4 गुना ज्यादा सीज़फायर उल्लंघन बढ़ाया वो क्या था??? 2014 के बाद जिस तरह कई जगह से चीन हमारी सीमा में घुस कर बैठा गया और कई जगह निर्माण कर लिया वो क्या है???

1989 तक जब तक कांग्रेस की सरकार रही कश्मीरी पंडितों का कोई बाल भी बांका नहीं कर पाया पर जैसे ही 1989 में बीजेपी समर्थित जनता दल की सरकार आई बेचारे कश्मीरी पंडितों को कश्मीर से निकाल दिया गया या छोड़ना पड़ा वो क्या था???? कांग्रेस जब 2004 में दुबारा सत्ता में आई तो उसने कश्मीरी पंडितों के दुबारा कश्मीर वापसी के लिए बहुत से उपाय किये,बाक़ायदा टाउनशिप 2011 के माध्यम से कश्मीरी पंडितों के लिए घर बनवाये,उनको नौकरी दी,उनके लिए बजट दिया पर लोगों ने कांग्रेस को उलटे बदनाम किया और कश्मीरी पंडितों के नाम पर वोट लिए,सत्ता में आये और आज हमारे कश्मीरी पंडित भाइयों का क्या हाल है कश्मीर में दुनिया देख रही है,ज़ुल्म हो रहा है कश्मीरी पंडित भाइयों पर पर सब चुप हैं,कोई सवाल नहीं कर रहा है ज़िम्मेदार लोगों और सरकार से




+